Sunday, December 27, 2009

सनातन प्रभात वर बंदी...! मग अंनिस वर का नाही ??

सध्या कॉंग्रेस सरकार सनातन प्रभात वर बंदी घालण्यासाठी जमिन आसमान एक करत आहे . काहिही करून सनातन प्रभातवर बंदी घालायचीच अस जनू विडाच उचललेला आहे.. त्यासाठी सनातन वर खोटे आरोप करायलाही मागे पाहीले नाही. गोव्यामधील मडगाव बॉंम्बस्फोटाचा आधार घेवून गोवा सारकार सनातन प्रभात वर बंदी घालू इच्छीते ...पण या महामुर्खांना कोणी का विचारत नाही की आजपर्यंत य भामट्यांनी केलेल्या चौकशीत काय पूरावे मिळाले सनातनचे कार्यकर्ते या स्फोटात मारले गेले ..... व जे कार्यकर्ते मारले गेले ते स्वता: तेथे बॉंम्बस्फोट करण्याच्या उद्देशाने आलेले होते व त्यांना अंदाज चूकल्याने त्याचा प्रसाद त्यांनाच मिलाला असे सांगितले जाते.. पण ईकडे ’आमच्या कार्यकर्त्यांना डाव करुन मारण्यात आले’ असा आक्रोष करणार्‍या सनातन रभात कडे मात्र कोणीच लक्ष दीले नाही. या प्रकरणाची दूसरी बाजूच कोनी लक्षात घेतली नाही ... हा सनातन प्रभातच्या कार्यकर्त्यांना टार्गेट करुन मारण्याच कट सुद्धा असू शकतो या शक्यतेकडे अगदी पोलिसांनी सुद्धा पाठ फिरवली (का फिरवली हे सांगायची गरज आगे असे अजिबात वाटत नाही, एकूणच सर्व पोलिसांचा दृष्टीकोण पुर्वग्रह दुषित आहे) व आता हे सारे हात धुवून सनातन प्रभातच्या पाठीमागे लागले अहेत... ईतकिच जर संघटनांवर बंदी घालण्याची खुमखूमी जर असेल तर आजपर्यंत सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर का बंदी घातली नाही ?? अंनिस च कार्यकर्ता नक्षलवादी कारवायात सापडल्याचे आज जगजाहीर आहे. ईतकेच नव्हे तर त्या कार्यकर्त्याच्या सुटकेसाठी दाभोळकरांनी प्रयत्न केल्याचेही ऐकायला मिळते... आणि तरिही हा महापुरुष आज समाजात स्वत:ला ’समाजसुधारक ’ म्हणवून घेत फिरत आहे. याचे कोनाला का नवल वाटत नाही. पण काहीही असले तरी सरकार अंनिस वर बंदी घालनार नाही कारण यांना देशाच्या सुरक्षेविषयी काहीही देणेघेणे नाही अंनिसवर कॉंग्रेस मधील ’बड्या’ नेत्यांचा वरदहस्त असल्यामुळे ही संघटना आजपर्यंत असले अनेक खटले पचवू शकली आहे.. त्याच्या उलट सनातन प्रभातचे ... सनातनने आजपर्यंत कॉंग्रेस सरकारचा बुरखा फाडत आणला आहे ... त्यामुळे सहाजीकच सनातन वर बंदी घालणे सरकारला अपरिहार्य ठरते. आणि याचमुळे सरकार देशाच्या सुरक्षेला धब्यावर बसवून नको त्याच्या पाठीमागे लागले आहे.. सिमि वर बंदी उठवण्याची भाषा हे लोक करतात व सनातन बंदी घालण्याचे फुत्कर कढतात, अजमल कसाब व अफजल ला अभयादान व मिरजेत सिडी प्रकरणी संशयितांची नार्कि चाचणी, अनधिकृत बांग्लादेशींना रेशनकार्डे व हिंदूस्थानमधील हिंदूंना महागाई, याचा विचार आपण अक्रुन फायदा नाही तर उठ-सूठ मुसलमानांची बाजू घेणारे पोलिस व आमचे लष्कर यांना करावयाचा आहे .... त्यता त्यांनीच ठरवावे की आपल्या धोका कोनाकडून आहे.. सिमी पासून की सनातन पासून , अजमल पासून की मिरजेतील सिडी वाटनार्‍या संशईतांकडून, अफजल कडून की साध्वि प्रज्ञा कडून, भिड गुरुजिंगडून की कल्यान मध्ये पोलिसांचे तूकडे करुन मारणार्‍या मुसलमानांकडून.. ?? याचा विचार पोलिसांनीच करावयाचा आहे.

No comments:

Post a Comment