Sunday, December 27, 2009

चौकशी ! हिंदुंची आणि मुसलमानांची

गोवा बॉंबस्फोट प्रकरणी सांगलीत चौकशी, मडगाव बॉंबस्फोट प्रकरणी मिरजेत चौकशी, या प्रकरणी कोल्हापूरात एकाची चौकशी ,... साधारण अशा प्रकारच्या बातम्यांना सध्या ऊत आलेला आहे.. आणि सध्याची वृत्तपत्रे तर अशा बातम्या अशा थाटात छापतात की जणू एखाद्या हिंदुत्ववाद्याची चौकशी झाली म्हणजे त्याला फाशीच सुनावली की काय असेच वाटू लागते .. बरे ! या चौकशीअंती काय निकश निघाले ? कोणता पुरावा मिळाला ? काय निष्पन्न झाले ? याचा तरी विचार करायच ...! नाव नको .. ! ते पधतशीरपणे झाकून ठेवले जाते कारण या असल्या फालतू चौकष्यांतून काहीही निश्पन्न होत नाही हे चौकशी करणार्‍या पोलिसांना ही ठावूक असते व हे वृत्त छापणार्‍या वार्ताहरांना सुद्धा माहीत असते. केवळ आपन काहीतरी हात-पाय हलवत आहोत हे दाखवण्याचा हा पोलिसांचा केविलवाणा प्रयत्न असतो. साधे उदाहरण घ्या .. मडगाव बॉंबस्फोट प्रकरणी सनातन च्या गोव्याच्या आश्रमाची चौकशी झाली.. मिरजेच्या आश्रमाची चौकशी झाली.. आणखिन कोनत्या-कोणत्या आश्रमांची चौकशी झाली, कर्यकर्त्यांची चौकशी झाली... हे आता जगजाहीर आहे ... पण या ब्रेकिंग न्युन टाईप ’चौकशी’तून काय निष्पन्न झाले किंवा आतापर्यंत कोणता पुरावा सापडला कोणा-कोणाच्या चौकशीतुन काय माहीती मिळाली .. ?? याचाही विचार करायला हि मंडळी तयार नाहीत ! आजपर्यंत मडगाव बॉंबस्फोट प्रकरणी सनातनची ईतकी चौकशी झाली परंतू त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही ही पोलिसांच्या दुर्दैवाने का होईना पण वस्तुस्थिती आहे. परंतू या पोलिसांनी हीच ’चौकशी’ मुंबईतील मुंब्र्यामध्ये, आणि कोल्हापुरातल्या अकबर मोहल्ल्यामध्य चालवली असतई तर निदान पुढे येणारे २३/११ तरी टळायला मदत होईल याचीच हुरहूर आपल्यासारख्या काही हिंदुत्ववादींना लागते पण हे सत्य आमचे ’सर्व-धर्म-समभावी’ आणि स्वत:ला निधर्मी म्हणवून घेण्यात जन्माचे सार्थक माणन्यात कृत:कृत्यता माणनार्‍या पोलिसांना कशी कळणार ?? उद्या पुन्हा एकदा पाकिस्तान हून कसाब येणार.. पुन्हा एखाद्या तज मध्ये घुसणार.....आणि आमचे पोलिस त्यावेळी दिवाळीचा बॉंब कोणत्या हिंदुत्ववाद्याने पोडला याची चौकशी करण्यात गढ्य़=ऊन गेल्याने या नव्या कसाबला तोंड देण्यासाठी वेळ मिळणार नाही आणि शेवटी हा कसाब पुन्हा एका करकरे, कामटे आणि साळसकर यांना मारणार व मग हे ’चौकशी’बहाद्दर पोलिस त्यांच्या मोट्ठे डिजिटक करून आपली श्रद्दांजली वाहणार... पण त्यांना हे कोणी सांगणार की असे भडव्यांनो..! तुम्ही हिंदुत्ववद्यांना पकडण्यात गुंतले आहात मात्र हे पाकिस्तानात (व हिंदुस्थानात सुद्धा) हजारो अफजल/ कसाब असंख्य करकरे, कामटे आणि साळसकरांना टिपण्याच्या संधीची वाट् पाहत बसले आहेत ..! आज तुम्ही करकरे, कामटे आणि साळसकरांना श्रद्धांजली वाहून आपले आश्रू वाया घालवत आहात .. .... इतीहासातून जर का तुम्ही वेळीच बोध घेतला नाही तर काही दिवसानंतर तुमचाही असाच डिजिटल उभारलेला असेल.....!
हे बडवे सारखे काही लोक म्हणतात की जातिय दंगली रोखण्यासाठी कठोर कायदे करा ..पण त्यांना जऊन कोणी तरी विचारा की अरे बाबा ..! पुन्हा एकदा कसाब या देशात येवू नए म्हणून आजपर्यंत तू कोनते कायदे केलेस ?? पुन्हा एकदा एखादा ईरफान अत्तर या कोल्हापूरात जन्मू नये म्हणुन तू काय केलेस ?? पून्हा एखादा अफजल संसदेवर हमला करु नये म्हणून तु काय दिवे लावलेस ?? आज पाक सैन्याने पुन्हा भारतीय हद्द ओलांडली तेव्हा तुझी अक्कल ही अक्कल काय धूवायला गेली होती ??

No comments:

Post a Comment