Sunday, November 22, 2009

जातिय़ दंगली रोखण्यासठी कठोर कायदे करा

नुकतेच महारष्ट्राचे गृहराज्यमंत्री बडवे हे कोल्हापुराला भेट देवून गेले.या भेटीत त्यांनी आपले अमुल्य असे पेय आपल्या साथिदारांना पाजले, ते म्हणाले "जातिय़ दंगली रोखण्यासठी कठोर कायदे करा " ,"महीला व दलितांवर अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करा"..... सहाजीकच आहे .. कारण कायदा ’त्यांच्या’ हतात आहे हवे ते कायदे करुन काही अल्पसंतुष्टी लोकांना खुश करण्यासाठी हे मोकळे झालेले आहेत.. याचमुळॆ ’नविन’ व ’कठोर’ कायदे करण्याची आवश्यकता प्राकर्षाने भासू लागली.... ज्यांच्या मतामुळे आपल्याला हा मान मिळाला.. हे पद मिळाले त्यांन खूष करण्यासाठी हे कठोर कायदे आणी प्रशासन. आणि याचे रक्षणकर्ते म्हणजे सरकारी गुंड.. अर्थात सर्व लोक यांना "पोलीस" असे म्हणातात. आणि हॊ.. शिवसेनेने केलेल्या आय.बि.एन च्या हल्याचा निषेध करायला ते चुकले नाहीत.
बडवेसाहेबांना ईस्लामी दहशतवाद रोखण्यासाठी कायदे कठोर करावे असे मुळीच वाटले नाही. या देशात परक्यांचे झेंडे खांद्यावर घेणार्‍यांविरुद्ध कायदे करावेसे वाटत नाही.....तर ते बंदोबस्त करु इच्छीतात आपल्याला "माल-पाणी" पुरवणार्‍या लोकांच्या विरोधकांचा...
साधा प्रश्न आहे. भिडे गुरुजिंवर आपली लंगोटी आवळून कोणत्याही परिणामाची पर्वा न करता लाठीहल्ला करणारा कृष्णप्रकाश जेव्हा पाकिस्तानी झेंडा फडकवणार्‍या मुसलमानां समोर शेपुट घालतो... तेव्हा सहाजीकच सामान्यांच्या मनात प्रश्न उभा राहतो... असे कृष्णप्रकाश का वागला ? म्हणे तर काय पोलिसबळ कमी होते आणि त्यांची संख्या जास्त होती.... अरे हरामखोरा ! तुझ्याकडे असनारच पोलिस कमी. सारे पोलिस तू हिंदुत्ववाद्यांना रोखून धरण्यासाठी धाडले होतेस ना ! पोलिसांची अशी मन:स्थिती का व्हाही ?? त्यांना उचगावच्या सरपंचाला मध्यरात्री घरातुन ओढून फरफटत नेवून मारहाण करावी असे का वाटावे ?? का पोलीस नेहमी मस्जिदिंना संरक्षण देतात.. आमच्या मंदीरांवर काय हल्ले होऊ शकत नाहीत ? पाकिस्तानी झेंडा फडकवताना का पोलिसांनी त्या देशद्रोह्याला हात दिला ?? याचे कारण एकच आहे .... ते म्हणाजे या पोलिसांचे कर्ते-धरते मुसलमानच आहेत... प्रत्येक गावातील मुसलमान वस्त्यांमधून यांना "हप्ते" मिळतात.. दुसरे काही नाही.. पोलिसांची मनोवृत्ती मुसलमानांकडे झुकण्याचे एकमेव कारण आहे. वडवे साहेब जातिय दंगली करणार्‍यांवर कठॊर कायदे करा, असे म्हणतात ते याच कारणापोटी, कृष्णप्रकाश मुसलमनांपुढे शेपूट घालतो तो याचसाठी, उचगावमध्ये सरपंचाला मारहाण होते ती याचमुळॆ, केवळ मस्जिदिंना संरक्षण मिळते ते याचमुळॆ. आणि केवळ आपल्याला मिळाणार्‍या हप्त्यांमध्ये वाढ व्हावी याचसाठी या "गुंडांचे"नसते उपद्व्याप चालू असतात इतके न कळण्याईतकी हिंदू जनता दुधखूळी आहे काय ??
बडवे साहे उद्या आपल्या गुंडांना घेवून नविन कायदे करतील हींदूंना दिवाळीतले फटाके फोडले या सारखी कारणे दाखवुन आत टाकतील आणी सहाजीकच कायदाची दुसरी बाजू म्हणजे अफजल व कस्साब सारखे मुसलमान बिर्याणी खात बसतील,, पण एका गोष्टीचा फायदा नक्कीच होनार आहे आणी तो म्हणजे या गुंडांना मिळणाच्या "हप्ता-रकमेत" नक्कीच वाढ होईल.
या बडव्यांचे नाव बडवे नाही..तर बाटवे अथवा भडवे असायला हवे होते..

No comments:

Post a Comment